शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

आजीच्या प्रयत्नातून जटा निर्मूलन सातारा जिल्ह्यातील प्रकार : ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च्या माध्यमातून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 21:24 IST

सातारा : वाई तालुक्यातील उडतारे येथील सरसाबाई बाबर या आजीने नातीला असलेली जट सोडवण्यासाठी तिला

सातारा : वाई तालुक्यातील उडतारे येथील सरसाबाई बाबर या आजीने नातीला असलेली जट सोडवण्यासाठी तिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत आणले. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन करून जटा निर्मूलन केले.याबाबत माहिती अशी की, वैशाली शहाजी भोसले (रा. शिरगाव, ता. वाई) यांना आजारपणात न विंचरल्यामुळे केसामध्ये गुंता झाला होता. त्यानंतर त्याची जट तयार झाली व वाढत गेली. पुढे त्याचा त्रास होऊन ओझे वाटू लागले. काही कामानिमित्त त्या माहेरी आल्या होत्या.

तेव्हा जटाबाबत चर्चा झाली. कोणी देवाचे करा, असे सांगितले; पण सरसाबाई बाबर या आजीने परिवर्तन संस्थेच्या कामाबद्दल ऐकले असल्याने त्यांनी वैशाली व त्यांच्या आईस परिवर्तन संस्था येथे आणले. तेथील सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर केली. तसेच जटा निर्मूलन केले.व्यवस्थित निगा न राखल्याने केसांमध्ये गुंता तयार होतो. हा गुंता कंगव्याने सोडवण्याऐवजी दैवी कारण लावून त्यावर विशिष्ट प्रकारचे द्रव्य आणि इतर काही गुंता वाढवणारे पदार्थ लावले जातात. त्यामुळे जटा आणखी घट्ट होते.